, लोणी प्रतिनिधी
,चनेगाव ,तालुका संगमनेर ,जिल्हा अहिल्यानगर, शिंदे घोगरे वस्ती ,येथील शेतकरी , ज्ञानदेव नरहरी शिंदे ,यांच्या ,शेतातील ,उभे पीक ,व गोठ्यामधील, जनावरे ,पाण्यामध्ये, ताटकळुन ,उभे आहे ,घरामध्ये ,व घराच्या ,पूर्ण अंगणात ,गुडघ्या इतके, पाणी झाले आहे, त्या, कुटुंबाला, घरातून बाहेर ,येण्याची ,मोठी कसरत करावी लागत आहे त्यांच्या जनावरांचा चारा व घरातील काही, वस्तू पाण्यात अक्षरशा ,वाहून गेल्या, या स्थानिक शेतकरी कुटुंबाला घरातून येणे अवघड झाले आहे अशा परिस्थितीत जलमय प्राण्यांची भीती वाढली आहे बातमीची सत्यता पत्रकार न्युज रिपोर्टर ,ज्ञानेश्वर साबळे, अभिनेते ,प्रमोद पंडित यावेळी घटनास्थळी पाहणी, करताना नागरिकांनी परतीच्या पावसाने नुकसान भरपाई चे पंचनामे तातडीने करावे व मदत कार्य लवकरात लवकर करावे पावसामुळे शेतकऱ्यांचे फक्त आर्थिकच नव्हे तर मानसिक मनस्थिती ची हानी झाली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा